पालघर:-केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)
केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा दिव्य भारत बीएसएम न्यूजपालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-राज्यातील जमीनधारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेत…
